#FirstTest | शुबमन, राहुल अन् विराट फ्लॉप; पुजाराचे शतक हुकले तर अय्यरचा दमदार खेळ सुरूच…

BAN vs IND  – भारत आणि बांगलादेश यांच्यातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला आजपासून सुरुवात झाली. भारताने प्रथम फलंदाजी करताना दिवसाचा खेळ संपेपर्यंत ६ गडी गमावून २७८ धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यर ८२ धावांवर नाबाद आहे. ११२ धावसंख्येवर भारतीय संघाने ४ गडी गमावले होते. मात्र, त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यर यांनी संघाला सावरले. … Continue reading #FirstTest | शुबमन, राहुल अन् विराट फ्लॉप; पुजाराचे शतक हुकले तर अय्यरचा दमदार खेळ सुरूच…