औरंगाबाद : मध्यप्रदेशात जाण्यासाठी जालन्यातील स्टील उद्योगात काम करणाऱ्या कामगारांनी पायी चालत जाण्याचा निर्णय रात्री घेतला. करमाडपर्यंत आल्यानंतर थकल्यामुळे ते रुळावर झोपले. यावेळी जालनाकडून येणाऱ्या मालवाहतूक रेल्वेखाली सापडल्यामुळे १६ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेवर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत मृत मजुरांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर दुसरीकडे प्रशासनाने मजुरांना जीव धोक्यात घालून घरी जाण्याची घाई करू नये त्यांची सोय करण्यात आली आहे असे आवाहन केले आहे.
Extremely anguished by the loss of lives due to the rail accident in Aurangabad, Maharashtra. Have spoken to Railway Minister Shri Piyush Goyal and he is closely monitoring the situation. All possible assistance required is being provided.
— Narendra Modi (@narendramodi) May 8, 2020
Deeply pained by the loss of lives due to rail accident in Aurangabad, Maharashtra. My thoughts and prayers are with the families.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) May 8, 2020
मालगाड़ी से कुचले जाने से मजदूर भाई-बहनों के मारे जाने की ख़बर से स्तब्ध हूं। हमें अपने राष्ट्र निर्माणकर्ताओं के साथ किये जा रहे व्यवहार पर शर्म आनी चाहिए। मारे गए लोगों के परिवारों के प्रति संवेदना व्यक्त करता हूं और घायलों के शीघ्र स्वस्थ होने की प्रार्थना करता हूं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 8, 2020
Extremely saddened & shocked to know about the #Aurangabad rail accident where migrant labourers lost their lives.
My deepest condolences to the families who lost their loved ones.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 8, 2020
महाराष्ट्र के औरंगाबाद जनपद में हुई दुर्भाग्यपूर्ण रेल दुर्घटना से मन दुःखी है।
श्रमिक जनों की असामयिक मृत्यु हृदय-विदारक है। मेरी संवेदनाएं शोक संतप्त परिजनों के साथ हैं।
घायलों के शीघ्र स्वास्थ्य लाभ और दिवंगत आत्माओं की शांति के लिए प्रभु श्री राम से प्रार्थना करता हूँ।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) May 8, 2020
औरंगाबाद जवळ करमाड येथे १४ मजूरांचा रेल्वेखाली चिरडून अंत झाला.ही अतिशय दुर्दैवी घटना आहे.या घटनेने मन सुन्न झाले आहे.माझे आवाहन आहे की गावाच्या ओढीनं धोकादायक प्रवास करु नका.राज्य सरकार तुम्हा सर्वांसोबत आहे.या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
— Supriya Sule (@supriya_sule) May 8, 2020
औरंगाबादजवळ मालवाहू रेल्वेखाली चिरडून जालना इथल्या स्टील कंपनीत काम करणाऱ्या १५ ते १६ परप्रांतीय कामगारांचा मृत्यू झाल्याची बातमी सुन्न करणारी आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली.कामगारांची गावाकडे जाण्याची सोय केली जात असताना त्यांनी जीव धोक्यात घालून प्रवास करू नये, असं मी आवाहन करतो.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 8, 2020