आसाम – गेल्या काही दिवसांपासून राज्यात मान्सून सक्रिय झाल्यामुळे अनेक शहरांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, जोरदार पावसामुळे आसाम मधील बारपेटा परिसर जलमय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरले असून, नागरिकांची मोठी तारांबळ झाली आहे.
Assam: Heavy rain floods Barpeta; water enters houses, affecting normal life. (11.07.2019) pic.twitter.com/sUZ4AjqczC
— ANI (@ANI) July 12, 2019