“याअगोदर रिटेल बाजारातून मोबाइल फोनची विक्री जास्त होत होती. या क्षेत्रात सॅमसंग कंपनी आघाडीवर होती. मात्र, आता ऑनलाइन बाजारातून फोनची विक्री वाढू लागली आहे. त्यामुळे आम्ही या बाजारपेठेवरही लक्ष केंद्रित केले असून या बाजारपेठेतील आमचा वाटा 25 टक्क्यावर जाणार आहे.
– असीम वारसी, उपाध्यक्ष सॅमसंग इंडिया