“2011 च्या जनगणनेनुसार भारतात 21.9 टक्के लोक दारिद्य्र रेषेखाली होते. दरम्यानच्या काळात वाढलेल्या विकासदरामुळे आता 17 टक्के लोक दारिद्य्ररेषेखाली असण्याची शक्यता आहे. 2021 पर्यंत हा आकडा 15 टक्क्यापर्यंत खाली येणार आहे.
– अरुण जेटली, अर्थमंत्री.