नवी दिल्ली : करोनाची देशात एंट्री झाली होती त्यावेळी लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण संथ गतीने आलेल्या करोनानं मात्र महिनाभरातच देशात हाहाकार उडवला. वाऱ्याच्या वेगानं पसरत चाललेल्या करोनाला रोखण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात ‘जनता कर्फ्यू’ची हाक देण्यात आली, त्या दिवसाला आज वर्ष पूर्ण झाले आहे. २२ मार्च २०२०!
सकाळी सात वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत लोकांना घरातच राहण्याच आवाहन पंतप्रधानांनी केलं होतं. ‘’…आज प्रत्येक देशवासी से एक और समर्थन मांग रहा हूं, ये है जनता कर्फ्यू… यानी जनता के लिए… जनता द्वारा खुद पर लगाया गया कर्फ्यू…’’असं मोदी म्हणाले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला.
पंतप्रधान मोदी यांनी जनता कर्फ्यूच्याच दिवशी ५ वाजून ५ मिनिटांनी लोकांना टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचे आवाहन केले होते. या वर्षपूर्तीनिमित्ताने सोशल मीडियावर जनता कर्फ्यूला उजाळा दिला जात आहे. त्याचबरोबर मीम्स आणि व्हिडीओही शेअर केले जात आहेत.
#JanataCurfew Anniversary pic.twitter.com/WxHoXzkeXJ
— Rupesh Biswas🇮🇳 (@RupeshBiswas4) March 22, 2021
#JanataCurfew one year ago , on 22 march 2020
Go corona go
Ha ha 😃😃 pic.twitter.com/eBrUK0LB7Z— samita sharma (@samitas53375357) March 22, 2021
This day one year ago….
Thanks to Modiji's #Masterstroke, we were able to easily identify all idiots, dimwits and brain dead in our social circle.#ThaaliBajao#JanataCurfew pic.twitter.com/PPJG97zZVA
— Jumla Buster (@FekuBuster) March 22, 2021
Le – student~ pic.twitter.com/TzFOh9jiPu
— Ajay Uikey (@aj1993uk) March 22, 2021
22 March I can't Forget this day in my entire life. 😉#JanataCurfew pic.twitter.com/wccFGpnGe6
— Sujal Jaiswal (@sujal_jaiswal16) March 22, 2021