“जनाची नाही तर मनाची लाज वाटायला…”, अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल

मुंबई – राज्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजप पक्षाच्या काही नेत्यांकडून महापुरुषांबाबतच्या करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर विरोधी पक्षांनी या मुद्द्याला धरून आज मुंबईमध्ये विराट मोर्चा पुकारला. या मोर्चाला लिकांचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. या मोर्चासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महत्वाची भूमिका आहे. त्याचबरोबर इतर काही पक्ष आणि … Continue reading “जनाची नाही तर मनाची लाज वाटायला…”, अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल