मुंबई: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तडक फडकी राजीनामा दिल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसलाय.. राजिक्य वर्तुळ या राजीनाम्याबद्दल विविध तर्क वितर्क लावले जातायत . यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांनी राजकारणाची पातळी
भरल्याने राजीनामा दिलाय असं स्पष्ट केल आहे.
तर आमदार जितेंद्र आव्हाडांनी देखील त्याबद्दल प्रतिक्रिया दिलीये ते म्हणालेत की, “अत्यंत कुटुंब वत्सल असणार व्यक्तिमत्त्व म्हणजे अजित पवार. सर्वजण भविष्यतील राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहत आहेत.. त्यामुळे दर तीन महिन्यांनी त्यांची बदनामी सुरू आहे..अनेक प्रकारचे तर्क वितर्क लावू नका…अत्यंत भावना प्रधान अजित पवार आहेत…आव्हाड यांनी सांगितलंय…