“…त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही”, शेतकरी प्रश्नावरून अजित पवार आक्रमक

मुंबई – सात दिवस झाले सरकारी कर्मचारी संपावर आहेत आणि सरकार यावर तोडगा काढायला तयार नाही. गारपीटीने शेतीचे, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी आडवा झाला आहे. मात्र पंचनामे करायला कोणी नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदयांनी आदेश काढावेत त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला खडसावले. राज्यातील शेतकऱ्यांच्या … Continue reading “…त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही”, शेतकरी प्रश्नावरून अजित पवार आक्रमक