Maharashtra : प्रजासत्ताकदिनी राज्यातील 189 कैद्यांची कारागृहातून झाली सुटका

पुणे : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त् भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालया मार्फत घालून देण्यात आलेल्या निकषाची पुर्तता केलेल्या राज्यातील कारागृहातील 189 कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयामार्फत विशिष्ट प्रवर्गाच्या कारागृहातील शिक्षा झालेल्या चांगल्या वर्तणुकीच्या व निकषानुसार पात्र कैद्यांना विशेष माफी देणे बाबत निकष ठरविण्यात आले होते. त्यानुसार अमरावती मध्यवर्ती कारागृहातील 12, … Continue reading Maharashtra : प्रजासत्ताकदिनी राज्यातील 189 कैद्यांची कारागृहातून झाली सुटका