“केंद्र सरकारने 2016 मध्ये केलेल्या नोटबंदीमुळे उद्योगक्षेत्राला आणि सर्वसामान्य नागरिकांना मर्यादित काळासाठी त्रास झाला. मात्र दीर्घ पल्ल्यात या निर्णयाचे सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील भांडवलात वाढ झाली आहे.
– आदित्य पुरी ,व्यवस्थापकीय संचालक, एचडीएफसी बॅंक