वाल्हे येथून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे नीरा नदीकडे भर पावसात प्रस्थान झाले आहे. दरम्यान, यावेळी आळंदी येथील एक दिव्यांग वारकरी देखील माउलींच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या वारीत सहभागी झाला आहे.
यावर्षी त्यांची ही अकरावी वारी असून, शासनाकडून त्यांना हजार रुपये मानधन देखील देण्यात आले आहे.