कोलकत्ता – लोकसभा निवडणुकीचा निकाल आता अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा भाजप सरकार येणार असा अंदाज वर्तवला जात आहे. यावर तृणमूल काँग्रेस अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी एक्झिट पोलला बोगस म्हंटले आहे. ‘अशा सर्वेक्षणावर विश्वास नाही याचा वापर फक्त एव्हियम मध्ये हेराफेरी करण्यासाठी केला जातो’. असा आरोप त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात गढूळ राजकारण पाहायला मिळालं होत.
I don’t trust Exit Poll gossip. The game plan is to manipulate or replace thousands of EVMs through this gossip. I appeal to all Opposition parties to be united, strong and bold. We will fight this battle together
— Mamata Banerjee (@MamataOfficial) May 19, 2019