“…तर स्वत:ला माणूस म्हणणं योग्य आहे का?” मणिपूर घटनेवर बॉलीवूड कलाकरांनी व्यक्त केला संताप
Manipur Violence Updates : ईशान्येकडील राज्य मणिपूरमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे, या हिंसाचारामुळे आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला ...