हिंगोलीत अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान
हिंगोली - हिंगोली शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलं मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेले पिक जमीनदोस्त झाले. दोन दिवसापासून हिंगोली जिल्ह्यात सुरु असलेल्या ...
हिंगोली - हिंगोली शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलं मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेले पिक जमीनदोस्त झाले. दोन दिवसापासून हिंगोली जिल्ह्यात सुरु असलेल्या ...
हिंगोली - हिंगोली जिल्ह्यात रविवारी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी खरीप पिकांचे नुकसान झाले असून ...
पुणे- काही महिन्यांपूर्वी उत्पादन अधिक झाल्यामुळे कांद्याला भाव मिळाला नाही. आता अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. दर्जाहिन आणि भिजलेल्या 90 ...
मुंबई - राज्यात तिसऱ्या अवकाळी पावसाने 14 जिल्ह्यांना फटका बसला असून 28 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक ...
नेवासा - नेवासा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शुक्रवारी (दि.७) सायंकाळी अचानक हजेरी लावल्यामुळे कुकाणा व परिसरात डाळींब बागेसह लिंबोणी ...
कांदा, टोमॅटो, कोथिंबीर यासारख्या अनेक पिकांचे भाव मातीमोल झाले असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे उरलेसुरले अवसानही गळून गेले आहे. ...
नंदूरबार - भारतीय हवामान विभागाने 6, 7 आणि 8 मार्चरोजी अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यानुसार, राज्यातील विविध भागात अवकाळी ...
नाशिक - शेतकऱ्यांना नेहमीच संकटांचा सामना करावा लागत आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी पडलेले पीकांचे भाव. मात्र आता ...
बारामती (प्रतिनिधी) : बारामती शहर आणि तालुक्यात सोसाट्याच्या वारा व विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे ...
सोलापूर - राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असताना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, बार्शी आणि मंगळवेढा या परिसरात रविवारी सायंकाळनंतर आणि ...