वरुण गांधी-कंगनामध्ये जुंपली; वरुण गांधीं म्हणाले,’असा विचार म्हणजे मूर्खपणा की देशद्रोह…’; तर कंगनाचा पलटवार म्हटलं,…
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा एकदा तिच्या वक्तव्याने वाद निर्माण केला आहे. 1947 साली स्वातंत्र्य नव्हे तर भीक ...