अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील साखर उत्पादनात घट
औरंगाबाद - गतवर्षी देशात कमी पाऊस झाल्याने अनेक राज्यात दुष्काळ पडला. याउलट महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्याचा परिणाम ...
औरंगाबाद - गतवर्षी देशात कमी पाऊस झाल्याने अनेक राज्यात दुष्काळ पडला. याउलट महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्याचा परिणाम ...
मुंबई - राज्याचा यंदाचा गाळप हंगाम दि. 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या ...
मुंबई - ऊस उत्पादक आणि साखर उत्पादकांना या वर्षी बऱ्यापैकी फायदा होण्याची शक्यता वाढली आहे. जागतिक बाजारात साखरेचे उत्पादन कमी ...
नवी दिल्ली - 15 नोव्हेंबरपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार भारतात साखर उत्पादनात 24 टक्के वाढ होऊन 21 लाख टन साखरेचे उत्पादन झाले ...
पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी साखर उत्पादनाबरोबरच सह उत्पादनांच्या निर्मितीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. इथेनॉल, सहवीज निर्मिती, आसवनी प्रकल्प, औद्योगिक ...
नवी दिल्ली- आगामी काळात साखरेचे उत्पादन काही प्रमाणात कमी होणार आहे. साखरेसाठी लागणाऱ्या उसाचा वापर इथेनॉल निर्माण करण्यासाठी वाढणार असल्यामुळे ...
साखरेच्या दराच्या प्रमाणात उसाचे दर ठरविण्याची शिफारस साखर कारखाने नफादायक करण्यासाठी केंद्राचे प्रयत्न नवी दिल्ली - साखर उद्योगाची निकोप वाढ ...
मुंबई - ऑगस्ट 2020 ते सप्टेंबर 2021 या साखर वर्षांमध्ये साखरेचे उत्पादन 12 टक्क्यांनी वाढून 30.5 दशलक्ष टन होण्याची शक्यता ...
पुणे - साखरेच्या भावात कारखानदारांनी क्विंटलमागे 50 रुपयांची वाढ केली आहे. परिणामी, घाऊक आणि किरकोळ बाजारात साखरेचे भाव वाढले आहेत. ...
किमान विक्री दरात वाढ करण्याचे विचाराधीन पुणे - कोविड-19मुळे देशातील साखरेला उठाव नसल्याने कारखान्यांमध्ये झालेले साखरेचे उत्पादन अतिरिक्त ठरले असून ...