आम आदमीच्या थाळीतून भाजी, दाळ-भात गायब, हा कसला विकसित भारत? – मल्लिकार्जून खर्गे यांचा सवाल
नवी दिल्ली - काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी मोदी सरकारच्या कार्यकाळात जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्याचा दाखला देत ...