राजस्थानच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांविरोधात हायकोर्टात जनहित याचिका दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण
राजस्थानातील दोन उपमुख्यमंत्री शपथविधीनंतर अडचणीत सापडले आहे. दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत शनिवारी राजस्थान उच्च न्यायालयात जनहित ...