बळीराजाच्या लढ्याला मिळाले यश ! पीक विमा भरपाई आता इतक्या दिवसात देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
उस्मानाबाद - उस्मानाबादमधील बळीराजाच्या लढ्याला यश आले असून तब्बल साडेतीन लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात 2020साली अतिवृष्टीने ...