साखरेच्या किमती स्थिर! सरकारच्या धोरणामुळे शेतकर्यांना उसाचे वेळेवर ‘पेमेंट’
नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने साखरेचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य वेळी हस्तक्षेप केल्यामुळे साखरेच्या किमती स्थिर आहेत. ...
नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने साखरेचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य वेळी हस्तक्षेप केल्यामुळे साखरेच्या किमती स्थिर आहेत. ...
ड्रोनच्या सहाय्याने उघडकीस आणली होती वीजचोरी बारामती - थकबाकीसाठी बंद केलेल्या मीटरला बायपास करुन उच्चदाबाच्या रोहित्राला थेट केबल जोडून होणार्या ...
पुणे - नोंदणी व मुद्रांक विभागाने भाडेकरारच्या संगणक प्रणालीमध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार लिव्ह ऍन्ड लायसेन्स 2.0 ही नवीन प्रणाली आणली ...
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना केंद्राकडून चांगली बातमी देण्यात आलीआहे. राज्यातील शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी केंद्राने मुदतवाढ दिली आहे. आज पीक ...
पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड लागू करण्यात येणार आहे. भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून येत्या 15 ऑगस्ट ...
पिंपरी -आर्थिक वर्ष 2021-22 संपण्याचा गुरुवारी (दि.31) शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी विकास कामांची बिलांचे पैसे घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ...
50 टक्के वीजबिल माफीसाठी उरले 100 दिवस 11.85 टक्के शेतकऱ्यांनी घेतला लाभ बारामती - बारामती परिमंडल कृषी वसुलीत अग्रेसर असले ...
नवी दिल्ली - किमान वेतन ठरविण्यासाठी केंद्र सरकारने एका तज्ञ समितीची नियुक्ती केली आहे. प्राध्यापक अजित मिश्रा हे या तज्ञ ...
पुणे - थकित मिळकतकर वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने अभय योजना प्रस्तावित केली आहे. योजनेची मुदत 30 नोव्हेंबर रोजी संपत आहे. मात्र, ...
नवी दिल्ली - आर्थिक टंचाईच्या काळातही भारतीय कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सरासरी 6.1 टक्के वेतनवाढ दिली आहे. अर्थात, गेल्या दहा वर्षातील ...