येत्या मंगळवार पर्यंत मान्सून काेकणात
पुणे (प्रतिनिधी): बंगालच्या उपसागरात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र मान्सूनच्या वाटचालीस पुरक ठरण्याचे संकेत आहेत. त्यामुळे येत्या मंगळवार पर्यंत ...
पुणे (प्रतिनिधी): बंगालच्या उपसागरात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र मान्सूनच्या वाटचालीस पुरक ठरण्याचे संकेत आहेत. त्यामुळे येत्या मंगळवार पर्यंत ...
मुंबई :निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा कोकण किनारपट्टीला बसला आहे. या वादळाची तीव्रता किती मोठ्या प्रमाणात होती हे आता समोर ...
रत्नागिरी/सिंधुदुर्ग: रत्नागिरी, सिधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकणाला निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. दक्षिण रत्नागिरीतील गुहागर, दापोली आणि मंडणगड या तालुक्यात ...
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. दहा ते बारा दिवसांपूर्वी अॅक्टिव्ह कोरोना रूग्णांची संख्या शून्य असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील ...
अलिबाग( जि. रायगड, दि.२४) :- जिल्ह्यात मुंबई, परराज्य आणि परदेशातून आलेल्या नागरिकांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या काही व्यक्तींना करोनाची लागण ...
सिंधुदुर्ग – टाळेबंदी अर्थात लॉकडाऊनचे पालन केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे सुरू आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची सूट देण्यात येणार नसल्याचे पालकमंत्री उदय ...
नवी मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागात मनरेगा योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 4 हजार 515 कामांना सुरुवात झाली असून उपस्थित मजुरांची संख्या ...
रत्नागिरी : लाॅकडाऊनमुळे कोकणात होणारा 'कासव महोत्सव' यंदा रद्द झाला आहे. त्यामुळे निसर्गप्रेमी पर्यटकांना समुद्रात जाणाऱ्या कासवांच्या पिल्लांना पाहण्याची संधी ...
रत्नागिरी : जिल्ह्यातील खेड तालुक्यात अलसुरे येथील एका कोरोनाबाधित रूग्णाचा बुधवारी मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोनाचा रत्नागिरी जिल्ह्यातील ...
समुद्रतळाचे पाणबुडीतून होणार दर्शन अवैध मासेमारी रोखण्यासाठी कायदा करणार मुंबई (प्रतिनिधी) - कोकणचं निसर्ग सौंदर्य जपून त्याचं वैभव जगासमोर आणणार, ...