अर्थकारण : आर्थिक विषमतेचा अडसर
जागतिक आणि भारतातील आर्थिक विषमता का वाढली? त्याची कारणे आणि त्याचे परिणाम कोणते? आणि सरकारने कोणती पावले उचलली पाहिजेत या ...
जागतिक आणि भारतातील आर्थिक विषमता का वाढली? त्याची कारणे आणि त्याचे परिणाम कोणते? आणि सरकारने कोणती पावले उचलली पाहिजेत या ...
शंकर दुपारगुडे कोपरगाव - यावर्षी नगर- नाशिक जिल्ह्यात पर्जन्यमान अतिशय कमी झाल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती उद्भवली आहे. उभ्या पिकांचा कोळसा झाला ...
पुणे - नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आंतरविद्याशाखीय विषयाच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्याच अनुषंगाने आता सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाने पुढील ...
"ओपेक प्लस'ने घेतलेल्या अतिरिक्त उत्पादनकपातीच्या निर्णयामुळे, खनिज तेलाच्या जागतिक बाजारपेठेतील किमती पिंपामागे पुन्हा 100 डॉलरवर पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात ...
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील "आप' सरकारने नुकताच आपला पहिलावहिला अर्थसंकल्प सादर केला. त्यानिमित्त... बिकट आव्हाने असतानाही भगवंत मान ...
महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला पळविले जात आहेत, अशी ओरड होत असतानाच महाराष्ट्रात 2 लाख कोटी रुपयांचे 225 प्रकल्प मंजूर केले असल्याची ...
कुठल्याही देशाचा अर्थसंकल्प हा तेथील लोकांची जीवनशैली, मूल्ये, संस्कृती आणि साधनसामग्री आणि त्यांचा आय-व्यय यांचे प्रतिबिंब प्रकट करत असतो. भारताच्या ...
नवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंकेने अपेक्षेप्रमाणे महागाई कमी करण्यासाठी रेपो या आपल्या मुख्य व्याजदरात 0.35% ची वाढ केली आहे. त्यामुळे ...
भारतातील अनेक उपक्रम गुंडाळण्यास अथवा त्यामधील निर्गुंतवणूक करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. मात्र, निर्गुंतवणुकीचे लक्ष्य अवघड दिसते आहे. जागतिक ...
अन्य देशांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था सुरळीत चालू असल्याची ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली असली, तरी सर्व काही आबादीआबाद ...