“जागतिक व्यापारयुद्धाच्या पार्श्वभूमीवर दोन मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या भारत आणि चीनने इतर बाबीकडे दुर्लक्ष करून परस्परात व्यापार वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी या देशांनी व्याजदरात कपात करण्याच्या शक्यतेवर विचार करावा. तसेच कृषी उत्पादनाची आयात निर्यात वाढवावी.
-संदीप सोमानी अध्यक्ष, फिक्की