“मुक्त व्यापार भारताला मान्य आहे. मात्र, याचा अर्थ भारतातील ग्राहकांची माहिती इतर देशात जाऊ देणे असा नाही. भारतातील ग्राहकांची माहिती ही भारतातच राहिली पाहिजे असा भारताचा आग्रह आहे. आमच्यासोबत इतरही अनेक देश आहेत
– पियुष गोयल, केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री