“गेल्या काही वर्षांपासून निर्यात क्षेत्रात करचुकवेगिरीचे प्रमाण वाढले आहे. सर्व निर्यात करणाऱ्या देशांनी एकत्र बसून यावर मार्ग काढण्याची गरज आहे. त्यामुळे मंदावत असलेला जागतिक व्यापार पारदर्शक होण्यास मदत होईल. यासाठी भारत आपले योगदान करण्यास तयार आहे.
-निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री.