नवी दिल्ली – केंद्र सरकारकडून उद्योग क्षेत्रात बदल घडवून आणले असल्याचे कंपनी व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. उद्योग क्षेत्राला चालना देण्याच्या नव्या योजना तयार करण्यात आल्या आहेत. नवे औद्योगिक धोरण तयार करण्यात आले आहे. आहे.
लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात भारतातील सहभागाचा विचार केल्यास त्यांची संख्या वाढत असून या क्षेत्रात लागू करण्यात आलेल्या नियमावलीत काही प्रमाणात शिथिलता आणण्यासाठी प्रयत्न येत्या काळात करण्यात येणार आहे. नवे उद्योग वाढतील याकडे लक्ष देण्यात येत आहे.