सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाराष्ट्रातील इतर पाच विद्यापीठाकडून वारी निमित्ताने स्वच्छ वारी, निर्मल वारी आणि स्वस्थ वारी असा उपक्रम राबविला जात आहे. पालखी तळावरून पुढे गेल्यावर 150 उच्च शिक्षित तरुण-तरुणी स्वछता करतात.
तसेच, पथनाट्यातून व्यसनमुक्ती प्रबोधन आणि वृक्ष लागवड याविषयी संदेश देखील देत आहेत.