“भारत सरकारने डिजिटायझेशनला चालना दिली आहे. त्याचबरोबर अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. या कारणामुळे डेल नोटबुकची मागणी वाढत आहे. हा पुरवठा सुरळीत व्हावा, याकरिता कंपनीचे प्रयत्न चालू आहेत.
-इंद्रजीत बेलगुंडी, संचालक, डेल इंडिया