“केंद्र सरकार, रिझर्व्ह बॅंक आणि स्वत: बॅंकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे कर्जवसुली वाढली आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षातील पहिल्या 9 महिन्यांत अनुत्पादक मालमत्ता 31 हजार कोटी रुपयांनी कमी झाली आहे. आगामी काळात परिस्थिती आणखी सुधारण्याची शक्यता आहे.
-शिवप्रताप शुक्ला ,केंद्रीय अर्थ राज्यमंत्री
Ads