वाल्हे : महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, हिंगोली जिल्हा परिषदेच्या वतीने पारंपरिक कलापथकातून सामाजिक जनजागृती करणयात येत आहे. स्वच्छता, स्त्रिभुन हत्या अश्या अनेक विषयांवर हे कलाकार आपली कला सादर करत आहेत.
पालकी ज्या ठिकाणी मुक्कामी थांबेल त्याठिकाणी हे कलाकार वारकऱ्यांना संबोधित करतात. महाराष्ट्र सरकारने हा उपक्रम राभवला आहे.