“भारताची मोठी लोकसंख्या आणि वापरात असलेले स्मार्टफोन या कारणामुळे भारतातील वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने वाढत आहे. पुढील दोन वर्षांत या क्षेत्राची उलाढाल तब्बल 30 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र विकसित व्हावे याकरिता केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे.
– अमिताभ कांत, मुख्य कार्यकारी अधिकारी, निती आयोग